बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार




शिरपूर तालुक्यातील मांजरोद शिवारात बिबट्याने पाळीव प्राण्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. मांजरोद येथील शेतकरी गुरुदास आनंदा पाटील यांच्या शेतात बिबट्याने गाईच्या वासरा वर हल्ला करून त्यास ठार केले. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने परिसरातील शेतकरी चिंतित आहेत. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी वनविभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने