नाशिक राज्यस्तरीय अहिराणी युवा कवी संमेलन संपन्न



नाशिक - राज्यातील नाशिक येथे दिनांक 8 जानेवारी रोजी राज्यस्तरीय अहिराणी युवा कवी संमेलन संपन्न झाले.

खान्देश हित संग्राम शाखा नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य 
स्तरिय अहिराणी युवा कवी संमेलन चा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या कवी गायक आणि साहित्यिक उपस्थित होते. संमेलन अध्यक्ष आणि सर्व प्रमुख अतिथी समोर 
तरुण मुलांनी आपले विचार मांडले . ज्या तरुण मुलामध्ये टॅलेंट होते हुशार होते आस्या मुलांनी अहिराणी कविता गाऊन यश संपादन केले आपली माय बोली भाषा खान्देश भाषा चा वसा हा टिकून रहावा  आशी आपिल करून सर्व्याना संभोदीत केले. कार्यक्रम पूर्ण पणे यशस्वी पार पडला.
प्रोग्राम चे आयोजन सौ. सुनीता ताई पाटील महिला प्रदेश अध्यक्ष खान्देश हित संग्राम नाशिक यांनी केले होते.
सूत्र संचालन निकिता ताई पवार यांनी केले.
सदर कार्यक्रमास साहित्य व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने