महाराष्ट्र गारठणार ४८तासांतथंडीची लाट प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.
 येत्या ४८ तासात धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिह्यातील काही भागात तीव्र थंडीची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 
तसेच पुणे, नगर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव जिह्यातील काही भागात देखील थंडीची लाट दाट असण्याची शक्यता आहे.

गोंदीयात रविवारी या मोसमातील किमान ७ अंश सेल्सियस या नीचांकी तापमानाची नोंद झाली. 
तर नागपुरात किमान ८.५ अंश सेल्सियस इतके कमी तापमान नोंदवण्यात आले. 
 विदर्भातील तापमानात सरासरी २ अंशाने घट झाल्याने थंडीने गारठून गेले आहे. 
मात्र ही थंडी ३१ जानेवारीपर्यत राहील.
 त्या नंतर पूर्वेकडून तसेच दक्षिण-पूर्वेकडून येणाया वायांमुळे थंडी कमी होत जाईल, असे प्रादेशिक हवामान पेंद्राच्या सूत्रांनी सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने