भारतीय सैन्यदलात सामील झालेल्या तीन भूमिपुत्रांचे येवला शहरात जंगी स्वागत नाशिक शांताराम दुनबळे




नाशिक==येवला  तालुक्यातील चिंचोडी येथील ३ जवान भारतीय सैन्य दलात सामील होऊन एक वर्ष झाले आहे आज बाबासाहेब गुंजाळ रा. चिंचोडी यांची १४ महार बटालियन मध्ये तर समाधान आत्माराम झालटे यांची १५ महार बटालियन तर राहुल शांताराम भारस्कर यांची देखिल १५ महार बटालियन मध्ये निवड झाली या तिघांचीही जम्मू कश्मीर मध्ये पोस्टिंग झाली आहे या तिघांना ही एक वर्षी नंतर घरी परतल्याचा आनंद होताना दिसत होता त्यांनी प्रथमतःयेवला शहरातील विंचूर चौफुली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण केले त्यांचे स्वागत करताना फटाक्यांची अतिष बाजी केली चिंचोडी कर आणि येवले करानी त्यांचे जोरदारपणे स्वागत केले यांच्या स्वागतासाठी चिंचोडीचे सरपंच रवि गुंजाळ उपसरपंच नंदकुमार घोटेकर, समाधान मढवाई, सागर गुंजाळ (पोलिस), साईनाथ गुंजाळ, दत्तू माळी आदि ग्रामस्त व मित्र परिवार उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने