मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार कडक निर्बंध राज्यभरात लागू करण्यात आले असून, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्यास मुभा आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोना वाढतोच आहे. त्यामुळं नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले.
गेल्या वेळी आपण करोना प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले होते.
Tags
news
