प्रतिनिधी जीवनसिंग राजपूत
मलकापूर:-येथील छत्रपती शिवाजी नगर मधील नाल्या साफसफाई होत नसल्याने नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरा मध्ये जात असल्याने पालिका प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्याने साचलेल्या पाण्यात बसून आप्पा प्रतिष्ठान तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा आप्पा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अध्यक्ष चेतन जगताप यांनी दिला
Tags
news
